आयुष्यातील रंग

Friday 20 September 2019

अस म्हणतात की कितीभी वीर असुद्या पण एकदा हात पाय बांधले की सगळं जिथल तिथे राहून जात,,
कोंडाजी बाबा छत्रपती शंभू राजेचे निठावंत सरदार ,,शंभू राजींनी शब्द काढावा आणि तो कोंडाजी बाबांनी पूर्ण करावा ,,,
मोठं कपाळ ,पिळदार मिशा,कानात दोन मोठाल्या बाळ्या,डोक्यावर फेटा,पाणीदार डोळे,उंच भरदार शरीराचा बांधा,अफाट ताकद ,प्रचंड बुद्धिमता असे कोंडाजी बाबा ,,
राजे फक्त मटले कोंडाजी बाबा जजिरा स्वराजत हवा बस कोंडाजी बाबा न लगेच शब्द दिला दिला राज....आणला जंजिरा स्वरात...
आणि बेत ठरला कसा आणि केव्हा आणायचा ते ,,
जंजिरा त जाऊन सिद्धी चा विश्वास मिळवला, कित्येक रात जागून काढल्या असतील कोंडाजी बाबा न जंजिरा उध्वस्त करण्या साठी,,पण म्हणतात ना काही गोष्टी ना निमित्त लागत फक्त शेवटच्या वेळी घात झाला आणि बस एक वीर योद्धा कोंडाजी बाबा लंडग्या च्या हातून मारला गेले ,,,नुसता डोळ्या समोर चित्र उभं राहिलं तरी आगाला काटा आल्या शिवाय राहत नाही 
कोंडाजी बाबा प्रत्येकाच्या मनात मनात जिवंत राहतील अगदी शेवट पर्यत,,,,अशा या वीराला मानाचा मुजरा,,

Tuesday 17 September 2019


लहान पणा पासून आपण कित्येक आठवणी ,दुःखाचे क्षण किंवा सुखाचे क्षण जपून ठेवत असतो ,त्या आठवणी फक्त आठवणीतच राहतात ,,काळ हा इतक्या झापटीने बदलत असतो की आपल्या आठवनी पण कायम आपल्या सोबत राहत नाही ,,,लहान असतो तो पर्यत सर्व ठीक असत पण जस जसे मोठं होत जातो तस तस आपल्या कामाचा व्याप पण वाढतच जातो ,,,कधी काळी आपण जो वेळ फक्त खेळण्या साठी किंवा हसण्या बागण्या खर्च करतो असतो पण एक वेळ अशी पण येते की लहान असतानाच्या आठवणी फक्त तेव्हाच आठवणीत येतात जेव्हा कोणीतरी त्या आठवण काढून पुन्हा जिवंत करतात ,आपल्या आयुष्यात येणारे कोणते प्रसंग येतात तर ते फक्त दुःख ,,,सुखाचे क्षण हे जवा पाडे असतात ,,,,
आपल्या आयुष्यात येणारया दुःखात आपण इतकं दुःखी असतो की आपण या आधी खूप चांगले क्षण आयुष्यात होते किंबहुना ते खूप चांगले होते ,,मग अशीच काय दुष्ट लागतात की आपले आनंदाचे क्षण अचानक आपल्या आयुष्यातून निघून जातात कायमचे ,, आणि राहत ते फक्त दुःख ,,,,
माणसाचे आयुष्य पण किती विचित्र असत ना "सुखात सगळे सोबत असतात दुःखात मात्र आपलं मड आपल्याला लाच उचलावा लागत ,,,
आपल्या आयुष्यात असे खूप सारे प्रसंग येतात जिथे आपले आपल्या सोबत नसतात अस का होत असावं ,,आणि दुःख येतात तर येतात पण ते पण सर्व एकाच वेळी का येत असावे सुखाची थोडी चाहूल लागते ना लागते तर दुःख आपल्या समोर आ " वासून उभे असतात ,,,

माझं तुमचं करता करता आपल्या आयुष्यातील कित्येक वर्ष झपाटयाने आपल्या आयुष्यातून निघून गेलेलं असतात ,,,,


नंतर मात्र एक एक दिवस एक एक महिन्या सारखा वाटायला लागतो ,"नंतर मात्र आपण फक्त गेलेली वेळ मोजत असतो का कुणास ठाऊक ते आपले बालपणाचे आयुष्य प्रत्येकाला परत हव हवंस वाटत,,त्या शाळेतील आठवणी, ते खेळलेलं खेळ, सर्व काही हवं हवं स वाटत कारण ते आपल्या आयुष्यातून खूप मागे गेलेलं असत,,,, आपण एकांतात हे सर्व काही विचार करत असताना एकच प्रश्न सारखा सतावत असतो आज पर्यत आपण काय काय केलं जे केलं ते योग्य केलं की या योग्य ,,,आणि अयोग्य केलं असेल तर ते का झालं असावं इतका सरा विचार करे पर्यत आपल्याच आयुष्यातील तिसरा प्रश्न आपल्या समोर उभा पण झालेला असतो ,,,,,,..
दीपक जाधव

Sunday 11 August 2019

कुसुमाग्रज च्या त्या कवितेने कित्येक मोडलेले संसार उभे केले असतील ,,मोडून पडला संसार तरी वाकला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा,
पुरात कित्येकांचे संसार उध्वस्त झाले असतील त्याच्या प्रत्येकाच्या पाठवरती हात ठेवणारे कोणी असेलच असे नाही पण एक वक्ती नेहमी असतो ,"आत्मविश्वास"आणि हा जो पर्यंत आहे ना कितीही मोडुड्या संसार तो तूमच्या पाठवरती हात ठेवून लढ म्हणायला च शिकवतो,.......

Sunday 23 June 2019

अस म्हणतात की पाहिले प्रेम विसरता येत नाही ..आणि प्रेमात कोणी विसरल तर समजून घेयच आपण त्य वक्ती च पहिलं प्रेम आपण नव्हतोच 

Thursday 18 April 2019

ताश मे 52 कार्ड होते हे ओर हर कोई 4एको के पिछे भागता हे ....

Wednesday 20 March 2019

शुन्य


हमे धैर्यपूर्वक अपने कर्म मे लगे रहेना चाहीये न जाणे कब शुन्य किसी शुन्य की मदत से हमारे जीवन के शुन्य कोही भर दे..!

Saturday 2 March 2019

न पुसलेल्या वेदना

वेदना
तस बघितलं तरी वेदना मटल्या की फक्त डोळ्या समोर फक्त इतकंच येत...की काहीतरी शारिरिक वेदना समजल्या जातात,

पण तसे नसते काही वेदना खूप प्रकार च्या असतात तशीच एक वेदना म्हणजे मनाची वेदना ....

आपल्या साठी जेव्हा मनाच्या वेदना सहजा सहजी समजू येत नाही....त्या कळण्यासाठी त्यातून गेलेले हवं किंवा ते समजण्या इतकं मन समजदार हवी नाही तर मनाच्या वेदना काय असतात हे समजून सांगण्या इतकं सोपं नाहीये,,


काही वक्ती मनाच्या इतक्या निर्दयी असतात की त्या दुसऱ्या सोबत काही घेणं देणं नसत फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो आणि त्यातच दुसऱ्या च्या वेदना दिल्या जातात,जास्त करून प्रेमाच्या बाबतीत जगात असे खूप लोक आहेत जे निस्वार्थी प्रेम करतात पण काही स्वार्था साठी असतात स्वतः चा स्वार्थ निघाला कीसाथ सोडून पण जाणाऱ्या ची पण कमी नाहीये ,
अनुभव हेच सांगतो माझा की आपण किती पण करा प्रेमात एक दिवस ती वक्ती स्वतःची लायकी दाखवल्या शिवाय नाही राहणार
जेव्हा तुमला कोणीतरी तुमच्या आयुष्यात असे मनेल की तू माझ्या साठी काय केलं आज पर्यंत तर ती वक्ती तुमला चगल्या प्रकारे ओळखूच नाही शकली आज पर्यत
असल्या वक्ती पासून सर्वात लांब गेललंच चागल कारण जर इतक्या दिवसात त्या व्यक्तीला जर तुमच्या मन आणि मनातली वेदना नसतील समजत आणि वरतून तुमच्या मनाच्या वेदनावरती अजून मीठ टाकलं जात तेव्हा त्या मनाला काय वाटत असेल
आयुष्यात प्रेम मैत्री करताना दोन गोष्टी चा विचार नकी करत चला एक मनजे ही वक्ती आपल्या सोबत शेवट पर्यत सोबत असेल का किती पण वाईट वेळ आली तरी आणि दुसरी म्हणजे ती वक्ती आपल्या आयुष्यात आपली लायकी तर नाही ना काढणार कधी ह्या दोन गोष्टी फ़ार महत्वाच्या आहे कारण मनाच्या वेदना ह्या इतेच जास्त भेटतात

Friday 1 March 2019

निनाद मांडवगणे

सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्या पासून ते अगदी हिमालयाच्या पर्वत रांगा पर्यत अगदी या भारतवर्षात किती तरी  वीरांच्या कहाण्या दडल्याय .......
या मातीला वीरांची भूमी उगाच नाही मटल जात 
आपल्या जीवाची पर्वा न करता भारत  माते साठी किती तरी विराणी बलिदान दिलंय ,आज नाही हजारो वर्ष जुना इतिहास आहे या भारत माते चा .....आणि आज पण तो इतिहास या भारतवर्षातील वीर तो इतिहास लिहिण्यास कुठेही कमी पडत नाहीये 
दोन दिवसा पूर्वी नाशिक चे वीर पायलट निनाद याना वीरमरण  आले आणि एक मुलीच्या डोक्यावरील एक पिित्या च छत्र हरपलं ....आणि एक स्त्रीच्या् आयुष्यात असलेला भंकम आधार हरपला 

जेव्हा एक मुलीला आपल्या पित्याला शेवटचं बघायची वेळ अली तेव्हा तेथील चित्र बगून अक्षरशः डोळ्यात पाणीच आलं ...
इतकासा जीव तो ,हसरा चेहरा,एक पित्या ने देशा साठी बलिदान दिलंय हे समजण्या इतक पण वय नाही त्या छोट्या बाळाचं...
त्या एवढीशी ती चुमुकली आणि तिला बगून प्रत्येकच हृदय  हेलावलंय आज ,,,,
भारत माते चा जय घोष करत अखेरीची मानवंदना त्याना देणायत अली,
एक पित्याच छत्र जेव्हा एखाद्या मुलाच्या डोक्यावरून कायमच निघून जात ना त्या वेदना काय असता त्या फक्त त्या मुला खेरीज कोणालाच नाही समजत ...
आपल्या आयुष्य हे भारतमाते ला अर्पण करून इतरांच्या सुखा साठी त्यानी आपलं आयुष्य वाहून दिलंय ,आज प्रत्येक नाशिक कर भावुक होता .आपल्या या
भारत मातेच्या या सुपुत्रास त्रिवार नमन ........💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐"निनाद मडवगणे", वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/jlUJC4WDouVN?utm_source=android&utm_campaign=content_share

Wednesday 27 February 2019

विग कमांडर अभिनंदन

.

जेवण करून रात्री झोपलं का सकाळी जाग येते तो पर्यत आपल्या ला माहीत नसतं बाहेर च्या जगात काय चालय ते
झोपेतून जाग आली आणि व्हास्ट अँप उघडून बघितल आणि त्यात एक व्हिडिओ बघितला व्हिडीओ होता भारतीय पायलट विग कमांडर अभिनंदन यांचा,
पाकिस्तान च्या स्वाडन ला प्रतीउत्तर देताना,विमान क्रॅश झालं विग कमांडर अभिनंदन यांनी शीट इजिट केलं आणि सुखरूप पणे जमिनीवर लॅन्ड केलं पण,
ते पाकिस्तान च्या भु भागावर,जगात कुठे पण जा पण पाकिस्तान मध्ये जाऊ नका असा व्हिडीओ बघितला,तेथील लोक विग कमांडर अभिनंदन याना कुर पणे वागणूक देत होते पाकिस्तान नि सेना च्या ऑफिसर अमोर त्याना लाथा बुक्या नि मारलं जात होतं,
हेच जर उलट भारतात घडलं असत तर काय झालं असत शत्रू च विमान भारतात पाडलं गेलं असत किंवा क्रॅश झालं असत असत आणि वैमानिक शीट इजिट करून आपल्या जमीवर आला असता असता तर माझ्या मते भारतातील कोणता पण भु भाग असो त्याला इतक्या कुरपणे वागणुक तरी आपल्या भागावर भेटली नसती 
हाच फरक आहे आपल्यात आणि पाकड्या मध्ये जनावरांन पेक्ष्या हीन दर्जा ची वागणूक पाकिस्तान करत आलाय आज पर्यत त्याच्या ताब्यात असलेले भारतीय कैदी किंवा चुकून loc कॉर्स झालेल्या सोबत 
विग कमांडर यांनी पाकिस्तान नि लढावू जगी जहाज याना परतून लावताना आपल्या जीवाची पर्वा न करता हल्ला करण्या साठी येणार विमान मोठया धेर्या ने परतून लावलं 
फाळणी नंतर चा जो पाकिस्तान आहे,आज पण तोच आहे हे पाकिस्तान मधून आलेल्या विग कमांडर अभिनंदन याचा व्हिडीओ सिद्ध करतोय 
पाकिस्तान हा कट्टरवादी असून त्याना माणुसकी नावाची गोस्ट अजून पर्यत तरी समजलेलेली नाहीये
 पाकिस्ताननि pm इम्रान खान मनताय now पाकिस्तान हे ये अस असेल तर विग कमांडर अभिनंदन याना दिलेली तेथील लोकांनी वागणूक हे दर्शवून देते आहेत की पाकिस्तान ने किती पण चागुलपणा चे धोग आणले तरी बात अमन की ओर बगल मे छुरा च असतो हा आज पर्यत चा अनुभव आहे भारता सोबतचा पाकिस्तान चा 
आपले विग कमांडर अभिनंदन हे लवकरात लवकर परत यावे हीच अपेक्षा देवा कडे करूयात
जय हिंद
"पायलट अभिनंदन", वाचा प्रतिलिपि वर :

Sunday 24 February 2019

सर्व साधारण आयुष्य जगत असताना त्यात खुप चागले किंवा दिवस एका एकी वाईट काळात कसे कन्व्हर्ट होतात ,
काय होत असे की चागला काळ वाईट काळात बदलून जातो
माझे मते कुठे तरी कमी पडल्या शिवाय वाईट काळ येत नाही ,
पण दुसरी बाजू अशी पण आहे की कधी कधी सर्व काही करून सुद्धा अपयश येत तेव्हा काय मानव त्या वाईट काळाला
आपल्या आयुष्यात सुख दुःख येत च असतात त्या मध्ये दुःख सर्वात जास्त असतात आणि सुखा पेक्ष्या दुःख च पचवावी लागतात सुखाचा आनंद फार थोडा असतो
वाईट काळात लोक आपल्या पासून दूर जातात त्याच जास्त मनावर नाही घेयच कारण हेच लोक पुन्हा yes मिळवल्या नंतर आपली suthti करतात तेव्हा कोणती ही अपेक्षा न ठेवता आपला काम करत राहा आपल्या आयुष्यातील वाईट काळ पण निगुण जाइल आणि परत एकदा तुमच्या चेहर्या वर हसू येईल..

Friday 22 February 2019

पुस्तक..
आपल्या आयुष्यात सर्वांत मोठा रोल कोनलाचा असतो कोणी मनेल आई वडील कोणी म्हणेल शिक्षक कोणी मनेल मित्र, प्रत्येकाचे वेगवेगळी मते आहेत ,पण आपल्या आयुष्यात सर्वात मोठा रोल हा पुस्तकाचा होऊ शकतो ,पुस्तक जर मना पासून वाचणारा असेल तर तो माणुस आपल्या आयुष्यात प्रेतक निर्णय शांत संयमाने घेत असतो ,पुस्तक हे अस रसायन आहे जे तुमच्या  नसा नसात एकदा भिनले की माणूस हा आपल्या आयुष्याला वाटेल तशी कलाटणी देऊ शकतो,
पुस्तकात दंग, असणारे माणसे खूप शांत व खूप संयमी असतात,
आपल्या आयुष्यात एक तत्व ने चालणारी माणसे आयुष्यात यशस्वी होतात ,
गांधीजी ,चाणक्य, या वक्ती ने तत्व अंगिकारले या मूळ ते या जगात जिवंतच राहणार,
पुस्तक आपल्याला एक प्रभावी वक्ती च आहे जे जस वाचाल तसे आपल्या आयुष्यात इफेक्ट करेल,
पुस्तक कोणतं पण असो ते फक्त जगणं आणि मरण या पुरतच मर्यादित नसत त्याच्या पलीकडे जाऊन ते माणूस जग सोडून जरी गेला तरी ते या विश्वात जिवंतच राहत 

"पुस्तक", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/ma30io683iQt?

खाकी आणि देवदूत

खाकी आणि त्यातील देवदूत...

खाकी हा शब्द ऐकला तरी काहींच्या तोड च  पळत ...
पण तुम्ही कधी या खाकी मधील देवदूत बगतले का ........काहींनी बघितले असतील ते पण संकटाच्या काळात ,होय संकटाच्या काळात देवदूत बनणारे खाकी मधील वक्ती ,,,,,
तेही तुमच्या आमच्या सारखेच असतात त्याना पण ,घर,मुले  सर्व काही असत,पण त्याना त्याच्या घराकडे जास्त लक्ष देता येत नाही  ,कारण तर माहीत असेल ना तुमाला,होय त्याच्या वरती असलेला कामाचा प्रचंड बोज्या ,,,,,
तुमच्या आजू बाजूला जवळच एखादं पोलीस चौकी जरूर असेल कधी गेलात का तुम्ही तिथं,,आपल्या सारखेच माणसे असतात ते पण पण आपला समाज सर्वात जास्त नाव ठेवतो त्याना, रात्री अपरात्री प्रसंगी डबल ड्युटी करून आपल्या साठी काम करत असतात ,
कुठे काही पण झालं तर सर्वात आधी तेच हजर असतात,
मोर्च्या कुठे पण असो सर्वात पहिले त्याना तिथे हजर राहावं लागतं ,दंगल कुठे पण झाली तर सर्वात पहिले त्यानाच हजर राहावं लागतं,मारामाऱ्या कुठे पण झाल्या तरी तरी त्यानाच हजर राहावं लागतं,खून कुठे पण झाला तरी सर्वात आधी तेच हजर असतात,दरोडा कुठे पण पडला तरी सर्वात आधी त्यानाच आरोपीचा शोध घ्यावा लागतो,
हे सर्व करत असताना त्याना खूप मोठया मानसिक त्रास,किवा शारीरिक त्रास पण सहन करावा लागतो कारण आपल्या सारख्यना त्या वेदना नाही समजणार 
अजून खूप काही सर्व ठिकाणी आधी खाकी मधील देवदूत धावून येत असतात...

आपण आपले सण मोठया ऊसाहात साजरे करत असतो, पण त्याच्या वाटायला नेहमी ड्युटी च असते,आपले सण ,उसव आपल्या कोणत्या ही विग्ना शिवाय आपण साजरे करतो ते फक्त त्याचा मुळेच ,त्याना आपल्या आयुष्यात सण समारंभ त्याच्या वाटायला तसे फार कमी येतात .
पोलीस दलात कित्येक असे कर्तव्य निष्ठ अधिकारी आपलं आयुष्य पणाला लावून समाजात होणाऱ्या अन्यायच्या विरोधात जाऊन आपलं रक्षण करत असतात त्या सर्व ना मानाचा मुजरा ,
आपण पण खाकी चा आदर ठेऊन,त्याच्या तील देवदूत ओळखु या ......

Sunday 13 January 2019

The biggest sources of motivation are your own thoughts, so think big and motivate yourself to win. ...