आयुष्यातील रंग

Sunday 24 February 2019

सर्व साधारण आयुष्य जगत असताना त्यात खुप चागले किंवा दिवस एका एकी वाईट काळात कसे कन्व्हर्ट होतात ,
काय होत असे की चागला काळ वाईट काळात बदलून जातो
माझे मते कुठे तरी कमी पडल्या शिवाय वाईट काळ येत नाही ,
पण दुसरी बाजू अशी पण आहे की कधी कधी सर्व काही करून सुद्धा अपयश येत तेव्हा काय मानव त्या वाईट काळाला
आपल्या आयुष्यात सुख दुःख येत च असतात त्या मध्ये दुःख सर्वात जास्त असतात आणि सुखा पेक्ष्या दुःख च पचवावी लागतात सुखाचा आनंद फार थोडा असतो
वाईट काळात लोक आपल्या पासून दूर जातात त्याच जास्त मनावर नाही घेयच कारण हेच लोक पुन्हा yes मिळवल्या नंतर आपली suthti करतात तेव्हा कोणती ही अपेक्षा न ठेवता आपला काम करत राहा आपल्या आयुष्यातील वाईट काळ पण निगुण जाइल आणि परत एकदा तुमच्या चेहर्या वर हसू येईल..

No comments:

Post a Comment