आयुष्यातील रंग
Sunday, 23 June 2019
Wednesday, 20 March 2019
शुन्य
हमे धैर्यपूर्वक अपने कर्म मे लगे रहेना चाहीये न जाणे कब शुन्य किसी शुन्य की मदत से हमारे जीवन के शुन्य कोही भर दे..!
Saturday, 2 March 2019
न पुसलेल्या वेदना
वेदना
तस बघितलं तरी वेदना मटल्या की फक्त डोळ्या समोर फक्त इतकंच येत...की काहीतरी शारिरिक वेदना समजल्या जातात,
पण तसे नसते काही वेदना खूप प्रकार च्या असतात तशीच एक वेदना म्हणजे मनाची वेदना ....
आपल्या साठी जेव्हा मनाच्या वेदना सहजा सहजी समजू येत नाही....त्या कळण्यासाठी त्यातून गेलेले हवं किंवा ते समजण्या इतकं मन समजदार हवी नाही तर मनाच्या वेदना काय असतात हे समजून सांगण्या इतकं सोपं नाहीये,,
काही वक्ती मनाच्या इतक्या निर्दयी असतात की त्या दुसऱ्या सोबत काही घेणं देणं नसत फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो आणि त्यातच दुसऱ्या च्या वेदना दिल्या जातात,जास्त करून प्रेमाच्या बाबतीत जगात असे खूप लोक आहेत जे निस्वार्थी प्रेम करतात पण काही स्वार्था साठी असतात स्वतः चा स्वार्थ निघाला कीसाथ सोडून पण जाणाऱ्या ची पण कमी नाहीये ,
अनुभव हेच सांगतो माझा की आपण किती पण करा प्रेमात एक दिवस ती वक्ती स्वतःची लायकी दाखवल्या शिवाय नाही राहणार
जेव्हा तुमला कोणीतरी तुमच्या आयुष्यात असे मनेल की तू माझ्या साठी काय केलं आज पर्यंत तर ती वक्ती तुमला चगल्या प्रकारे ओळखूच नाही शकली आज पर्यत
असल्या वक्ती पासून सर्वात लांब गेललंच चागल कारण जर इतक्या दिवसात त्या व्यक्तीला जर तुमच्या मन आणि मनातली वेदना नसतील समजत आणि वरतून तुमच्या मनाच्या वेदनावरती अजून मीठ टाकलं जात तेव्हा त्या मनाला काय वाटत असेल
आयुष्यात प्रेम मैत्री करताना दोन गोष्टी चा विचार नकी करत चला एक मनजे ही वक्ती आपल्या सोबत शेवट पर्यत सोबत असेल का किती पण वाईट वेळ आली तरी आणि दुसरी म्हणजे ती वक्ती आपल्या आयुष्यात आपली लायकी तर नाही ना काढणार कधी ह्या दोन गोष्टी फ़ार महत्वाच्या आहे कारण मनाच्या वेदना ह्या इतेच जास्त भेटतात
अनुभव हेच सांगतो माझा की आपण किती पण करा प्रेमात एक दिवस ती वक्ती स्वतःची लायकी दाखवल्या शिवाय नाही राहणार
जेव्हा तुमला कोणीतरी तुमच्या आयुष्यात असे मनेल की तू माझ्या साठी काय केलं आज पर्यंत तर ती वक्ती तुमला चगल्या प्रकारे ओळखूच नाही शकली आज पर्यत
असल्या वक्ती पासून सर्वात लांब गेललंच चागल कारण जर इतक्या दिवसात त्या व्यक्तीला जर तुमच्या मन आणि मनातली वेदना नसतील समजत आणि वरतून तुमच्या मनाच्या वेदनावरती अजून मीठ टाकलं जात तेव्हा त्या मनाला काय वाटत असेल
आयुष्यात प्रेम मैत्री करताना दोन गोष्टी चा विचार नकी करत चला एक मनजे ही वक्ती आपल्या सोबत शेवट पर्यत सोबत असेल का किती पण वाईट वेळ आली तरी आणि दुसरी म्हणजे ती वक्ती आपल्या आयुष्यात आपली लायकी तर नाही ना काढणार कधी ह्या दोन गोष्टी फ़ार महत्वाच्या आहे कारण मनाच्या वेदना ह्या इतेच जास्त भेटतात
Friday, 1 March 2019
निनाद मांडवगणे
सह्याद्री च्या दऱ्या खोऱ्या पासून ते अगदी हिमालयाच्या पर्वत रांगा पर्यत अगदी या भारतवर्षात किती तरी वीरांच्या कहाण्या दडल्याय .......
या मातीला वीरांची भूमी उगाच नाही मटल जात
आपल्या जीवाची पर्वा न करता भारत माते साठी किती तरी विराणी बलिदान दिलंय ,आज नाही हजारो वर्ष जुना इतिहास आहे या भारत माते चा .....आणि आज पण तो इतिहास या भारतवर्षातील वीर तो इतिहास लिहिण्यास कुठेही कमी पडत नाहीये
दोन दिवसा पूर्वी नाशिक चे वीर पायलट निनाद याना वीरमरण आले आणि एक मुलीच्या डोक्यावरील एक पिित्या च छत्र हरपलं ....आणि एक स्त्रीच्या् आयुष्यात असलेला भंकम आधार हरपला
जेव्हा एक मुलीला आपल्या पित्याला शेवटचं बघायची वेळ अली तेव्हा तेथील चित्र बगून अक्षरशः डोळ्यात पाणीच आलं ...
इतकासा जीव तो ,हसरा चेहरा,एक पित्या ने देशा साठी बलिदान दिलंय हे समजण्या इतक पण वय नाही त्या छोट्या बाळाचं...
त्या एवढीशी ती चुमुकली आणि तिला बगून प्रत्येकच हृदय हेलावलंय आज ,,,,
भारत माते चा जय घोष करत अखेरीची मानवंदना त्याना देणायत अली,
एक पित्याच छत्र जेव्हा एखाद्या मुलाच्या डोक्यावरून कायमच निघून जात ना त्या वेदना काय असता त्या फक्त त्या मुला खेरीज कोणालाच नाही समजत ...
आपल्या आयुष्य हे भारतमाते ला अर्पण करून इतरांच्या सुखा साठी त्यानी आपलं आयुष्य वाहून दिलंय ,आज प्रत्येक नाशिक कर भावुक होता .आपल्या या
भारत मातेच्या या सुपुत्रास त्रिवार नमन ........💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐"निनाद मडवगणे", वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/jlUJC4WDouVN?utm_source=android&utm_campaign=content_share
Wednesday, 27 February 2019
विग कमांडर अभिनंदन
.
जेवण करून रात्री झोपलं का सकाळी जाग येते तो पर्यत आपल्या ला माहीत नसतं बाहेर च्या जगात काय चालय ते
झोपेतून जाग आली आणि व्हास्ट अँप उघडून बघितल आणि त्यात एक व्हिडिओ बघितला व्हिडीओ होता भारतीय पायलट विग कमांडर अभिनंदन यांचा,
पाकिस्तान च्या स्वाडन ला प्रतीउत्तर देताना,विमान क्रॅश झालं विग कमांडर अभिनंदन यांनी शीट इजिट केलं आणि सुखरूप पणे जमिनीवर लॅन्ड केलं पण,
ते पाकिस्तान च्या भु भागावर,जगात कुठे पण जा पण पाकिस्तान मध्ये जाऊ नका असा व्हिडीओ बघितला,तेथील लोक विग कमांडर अभिनंदन याना कुर पणे वागणूक देत होते पाकिस्तान नि सेना च्या ऑफिसर अमोर त्याना लाथा बुक्या नि मारलं जात होतं,
हेच जर उलट भारतात घडलं असत तर काय झालं असत शत्रू च विमान भारतात पाडलं गेलं असत किंवा क्रॅश झालं असत असत आणि वैमानिक शीट इजिट करून आपल्या जमीवर आला असता असता तर माझ्या मते भारतातील कोणता पण भु भाग असो त्याला इतक्या कुरपणे वागणुक तरी आपल्या भागावर भेटली नसती
हाच फरक आहे आपल्यात आणि पाकड्या मध्ये जनावरांन पेक्ष्या हीन दर्जा ची वागणूक पाकिस्तान करत आलाय आज पर्यत त्याच्या ताब्यात असलेले भारतीय कैदी किंवा चुकून loc कॉर्स झालेल्या सोबत
विग कमांडर यांनी पाकिस्तान नि लढावू जगी जहाज याना परतून लावताना आपल्या जीवाची पर्वा न करता हल्ला करण्या साठी येणार विमान मोठया धेर्या ने परतून लावलं
फाळणी नंतर चा जो पाकिस्तान आहे,आज पण तोच आहे हे पाकिस्तान मधून आलेल्या विग कमांडर अभिनंदन याचा व्हिडीओ सिद्ध करतोय
पाकिस्तान हा कट्टरवादी असून त्याना माणुसकी नावाची गोस्ट अजून पर्यत तरी समजलेलेली नाहीये
पाकिस्ताननि pm इम्रान खान मनताय now पाकिस्तान हे ये अस असेल तर विग कमांडर अभिनंदन याना दिलेली तेथील लोकांनी वागणूक हे दर्शवून देते आहेत की पाकिस्तान ने किती पण चागुलपणा चे धोग आणले तरी बात अमन की ओर बगल मे छुरा च असतो हा आज पर्यत चा अनुभव आहे भारता सोबतचा पाकिस्तान चा
आपले विग कमांडर अभिनंदन हे लवकरात लवकर परत यावे हीच अपेक्षा देवा कडे करूयात
जय हिंद
"पायलट अभिनंदन", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/8pbBJb4PIT9U?utm_source=android&utm_campaign=content_share
"पायलट अभिनंदन", वाचा प्रतिलिपि वर : https://marathi.pratilipi.com/story/8pbBJb4PIT9U?utm_source=android&utm_campaign=content_share
Sunday, 24 February 2019
सर्व साधारण आयुष्य जगत असताना त्यात खुप चागले किंवा दिवस एका एकी वाईट काळात कसे कन्व्हर्ट होतात ,
काय होत असे की चागला काळ वाईट काळात बदलून जातो
माझे मते कुठे तरी कमी पडल्या शिवाय वाईट काळ येत नाही ,
पण दुसरी बाजू अशी पण आहे की कधी कधी सर्व काही करून सुद्धा अपयश येत तेव्हा काय मानव त्या वाईट काळाला
आपल्या आयुष्यात सुख दुःख येत च असतात त्या मध्ये दुःख सर्वात जास्त असतात आणि सुखा पेक्ष्या दुःख च पचवावी लागतात सुखाचा आनंद फार थोडा असतो
काय होत असे की चागला काळ वाईट काळात बदलून जातो
माझे मते कुठे तरी कमी पडल्या शिवाय वाईट काळ येत नाही ,
पण दुसरी बाजू अशी पण आहे की कधी कधी सर्व काही करून सुद्धा अपयश येत तेव्हा काय मानव त्या वाईट काळाला
आपल्या आयुष्यात सुख दुःख येत च असतात त्या मध्ये दुःख सर्वात जास्त असतात आणि सुखा पेक्ष्या दुःख च पचवावी लागतात सुखाचा आनंद फार थोडा असतो
वाईट काळात लोक आपल्या पासून दूर जातात त्याच जास्त मनावर नाही घेयच कारण हेच लोक पुन्हा yes मिळवल्या नंतर आपली suthti करतात तेव्हा कोणती ही अपेक्षा न ठेवता आपला काम करत राहा आपल्या आयुष्यातील वाईट काळ पण निगुण जाइल आणि परत एकदा तुमच्या चेहर्या वर हसू येईल..
Subscribe to:
Posts (Atom)
-
उद्या सर्जा च्या सण हाय त्याचा मी गुमान मोबाईल मधील आपलं डोकं उचकवल आणि घरात जाऊन वाटीत तेल घेऊन आलो आणि माय वाला सर्जा च्या शिंगाला लावायल...
-
आपण आपलं आयुष्य एकट कधीच नाही काढू शकत आपल्या आपल्या आयुष्यात एक hmsafarएक अशी वक्ती हवी असते की जी आपल्या आयुष्य च्या शेवटच्या स्वास असे...





